विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........
परिणाम
संस्थानिकांच्या नंतरच्या नागरीकरणाच्या काळात ब्रिटिश शासनाच्या माध्यमातून वडार समाज स्थीर झाल्याचे आढळून येते. तरीही गुन्हेगार जमाती कायद्याचा वडार जमातीवरचा परिणाम प्रतिगामी स्वरूपाचा होता. या कायद्याद्वारे वडार जमातीतील लोकांची नोंदणी पोलिस अधिका-यांकडे करणे बंधनकारक झाले. तसेच ठराविक कालावधीनंतर प्रत्येक वडाराने पोलिस अधिका-याकडे सांगेल तेव्हा हजेरी देणे आवश्यक होते. कोठेही स्थलांतर होतांना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक बनले. नंतरच्या काळात नोंदणी केलेल्या जमातीतील सदस्यांना हद्दपार केले जावू लागले. जिल्हाबंदी व गावबंदी होवू लागली. परिस्थीती नुसार सेटलमेंटसमध्ये वडार समाजाला बंधीस्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment